हिट असूनही ‘या’ अभिनेत्री सोबत अक्षय ने कधीच एकत्र केले नाही काम, अभिनेत्री च्या ‘या’ वा’ईट गोष्टीमुळे….

अक्षय कुमार याने बॉलिवूडमध्ये 1991 साली सौगंध या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते, त्यावेळी त्याच्या कामाचे काही कौतुक झाले नाही. 1992 मधील थ्रीलर फिल्म खिलाडी हा त्याचा पहिला मोठा हिट चित्रपट होता. पण पुढील 1993 हे वर्ष त्याच्यासाठी चांगले नव्हते कारण त्याचे बहुतेक चित्रपट फ्लॉप झाले होते.
पण, 1994 हे अक्षय कुमारसाठी खिलाडी, में खिलाडी तू अनाडी आणि मोहरा यांच्यासह वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपट होते. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा अतिशय चांगल्या आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाचा व्यक्ती मानला जातो. सहसा तो कोणत्याही प्रकारच्या वा-दात कधीच पाहिला जात नाही.
पण नुकताच अक्षय कुमारने स्वतःहून एक खुलासा केला आहे की त्याचा राणी मुखर्जीवर त्याचा खूप रा-ग आहे आणि तिच्यासोबत तो कोणताही चित्रपट करू इच्छित नाही. तर मित्रांनो, खिलाडी आणि आवारा पागल दिवाना नंतर अक्षय राणी मुखर्जीचा तिरस्कार करू लागला.
ही त्यावेळीची घ-टना आहे जेव्हा अक्षय कुमार चित्रपट जगतात नवीन होता. खरे तर, अक्षय कुमारला खिलाडीयों का खिलाडी या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. या सिनेमात त्याच्या सोबत राणी मुखर्जी कास्ट झाली होती, पण अक्षय कुमार या चित्रपटाचा मुख्य नायक असल्याचे राणी मुखर्जीला समजताच तिने हा चित्रपट करण्यास नकार दिला.
तसेच, त्यानंतर अक्षयकुमार सोबत राणीला आवारा पागल दीवाना चित्रपटात देखील कास्ट केले होते, पण त्यावेळी देखील राणीने हा चित्रपट करण्यास नकार दिला. यानंतर अक्षय कुमारने राणीचा द्वे-ष करायला सुरुवात केली.
करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करणमध्ये ट्विंकलने एक खुलासा केला की अशी गोष्ट अशी आहे जेव्हा राणी मुखर्जीला चित्रपट जगात खास ओळख नव्हती. मग त्यावेळी मला मिळालेला कुछ कुछ होता है हा चित्रपट मी नाकारला आणि तो राणी मुखर्जीला मिळाला.
ट्विंकल खन्नाला देखील राणी मुखर्जीची कोणतीही गोष्ट पसंत नसायची. अक्षय ट्विंकलविषयी म्हणतो की, ट्विंकल त्याला चांगले चित्रपट करण्यास व पुरस्कार जिंकण्यास सांगत असते. त्याच वेळी अक्षय तिला मेला, मेला म्हणून चिडवत असतो.
इतकेच नाही तर अक्षय म्हणतो, अक्षय कुमारने 1992 मध्ये आमिर खानच्या जो जीता वही सिकंदर चित्रपटासाठी ऑडिशनही दिले होते. परंतु त्याची निवड झाली नाही. यासंदर्भात अक्षय कुमार स्पष्टीकरण दिले की ज्या चित्रपटात तो ऑडिशनसाठी गेला होता त्या भूमिकेसाठी त्याला योग्य मानले गेले नाही.
अक्षय कुमारचा अगामी चित्रपट सूर्यवंशी विषयी नवीन बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी देखील या चित्रपटाचा एक भाग असणर आहे. चित्रपटात ती मर्दानी म्हणजे शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटात राणी मुखर्जीची एंट्री चित्रपटाच्या क्लायमेक्स वेळी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार रोहितला एका फिमेल कॉ-प-ला या चित्रपटाचा भाग बनवायचा होता आणि त्याने यासाठी राणीला परफेक्ट मानले आहे. आता या निमित्ताने का होईना अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी एकत्र दिसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.